'जीवन -'


चंद्रकिरणांची शीतलता
सूर्याला मागावी लागते

चंद्र उगवल्यानंतर का 

सूर्योष्णता हवी असते 

असते तेव्हा नकोसे वाटते
नसते तेव्हा आसक्ती दाटते

मानवी मनाचे गूढ न कळते
रहस्य जीवन जगण्याचे ते ....
 .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा