माझ्या लग्नानंतर,
पाच-सहा वर्षांनी मित्र प्रथमच घरी आला होता.
मित्राने मला उत्सुकतेने विचारले -
" कसा काय चाललाय संसार? "
मी उत्तरलो,
"मस्त मजेत !
फक्त एकच त्रुटी आहे-
माझ्या कोणत्याही म्हणण्याशी बायको सहमत होत नाही,
पाच वर्षं पूर्ण झालीत लग्नाला, तरीही.... ! "
पदराला हात पुसत पुसत,
बायको स्वैपाकघरातून बाहेर येत म्हणालीच,
" पाच वर्षं नाहीत काही !
सहा वर्ष साडेतीन महिने हो, भावजी ! "
.
ekdamvastavwadi kissa
उत्तर द्याहटवाSATTA -
हटवाप्रतिसादाबद्दल मन:पूर्वक आभार !
हाहाहा
उत्तर द्याहटवाहेरंब -
हटवालिखाण आवडले ?
छान वाटले !
आपल्या प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक आभार !