तीन चारोळ्या

१.
वाहतील शिव्यांची लाखोली 
वचने कधी न उच्चारावी-
वाहतील ते आदरांजली 
नित्यच भाषा ऐसी बोलावी..
.


२.कान डोळे बंद करुनी 
जाणतो ना "कर्म" त्याचे- 
द्वेष करणे "जात" बघुनी 
जीवनाचे तत्व ह्याचे..
.


३.
होत्या देत छान गारवा 
उन्हाळ्यात त्या जुन्या आठवणी-
शेकोटीच ऊबदार जणु 
हिवाळ्यात त्या जुन्या आठवणी..
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा